सरकारवर टीका करणे गुन्हा ठरत नाही, कोल्हापूरच्या प्राध्यापकावरील गुन्हा सुप्रीम कोर्टात रद्द….!पोलिसांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागरूक करण्याची गरज आहे.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : नितीन राणे :- सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम काढल्याचा निषेध व्यक्त करणाऱ्या कोल्हापूरच्या एका प्राध्यापकाविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे.
- न्या.अभय ओक आणि न्या.उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने पोलिसांवरही ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले आहे की, घटनेच्या कलम १९ (१) (अ) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
- त्यानुसार प्रत्येक नागरिकाला कलम ३७० हटवण्याचा निर्णय असेल अथवा सरकारचा आणखी कोणताही निर्णय असेल, त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे.
- पण उठसूट अशा प्रकरणात गुन्हे दाखल करणे योग्य नाही. पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय,याबाबत जाग रूक करण्याची गरज आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space