वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालांचे भावात मोठया प्रमाणात घसरण झाली असल्याने भाजप सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलना बाबत निवेदन देण्यात आले.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- रिपोर्टर: माधवी च्रंद्राकी:- वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालांचे भावात मोठया प्रमाणात घसरण झाली असल्याने भाजप सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलना बाबत औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
- दिनांक २७/०१/२०२३ रोजी औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
- वायदे बाजारातील बंदीमुळे शेतमालांचे भावात मोठया प्रमाणात घसरण झाली असल्याने भाजप सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलना बाबत निवेदन देण्यात आले.
- यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space