बदलापूर मधील आदर्श विद्या प्रसारक संस्था कुळगाव येथे चिमूरडी वर बलात्कार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : रियाज अतीक :- वय 3 वर्षे, चिमूरडी म्हणाली आई सुसूच्या जागी दुखतंय.. जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा सम जलं बलात्कार झालाय,ही चिमूरडी एकटीच नव्हती, आणखी एका चिमूरडीवर असाच अत्याचार झालाय.
- हे कृत्य घडलंय शाळेत, बदलापूर मधील आदर्श विद्या प्रसार क संस्था कुळगाव अत्याचार करणारा कर्मचारी अक्षय शिंदे आहे.
- मुस्लिम नाही याची नोंद घेऊन कारवाईसाठी तत्परता दाखव ली पाहिजे, नाहीतर आपल्याच जाती-धर्माचा म्हणून तुम्ही बाजू घ्याल तर उद्या तुमच्या घरात या गोष्टी घडतील.
- म्हणून कितीही चांगलं वाटत असलं, दुसऱ्या जाती-धर्माची पीडित असली तरी अशा लोकांसाठी झेंडे घेऊन मोर्चे काढू नयेतं.
- सुटून आल्यावर हिंदू सुटले म्हणून जल्लोष करू नये,त्यांना हार फुले घालून पेढे वाटू नयेत,कारण तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तेव्हा समाजात कुठेतरी हा संदेश जातो की आम्हाला वाचवायला आमच्या धर्माचे त्या धर्माचं राजकारण करणारे राजकीय पक्ष आहेत आणि पोलिसही आहेत.
- या प्रकरणात सुद्धा पोलिसांची भूमिका महत्वाची ठरलीय, गु न्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी केवळ 12 तास उलटूनही गुन्हा नोंद केला नाही,केवळ टाळाटाळ केली.
- तरी बरं आहे पालकांवरच गुन्हा नोंदवला नाही. काही लोक तर आरोप करत आहेत पोलिसांनी आरोपीशी हातमिळवणी करून पैसे घेतले असं कुटुंबाचं म्हणणं आहे.
- या अधिकाऱ्याला निलंबित न करता ‘बदली’ करून मोठी शिक्षा दिली असल्याचं समजलं. बाकी आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत काय माहिती.
- शिक्षणमंत्री पण कोण आहेत? म्हणजे कुणीतरी असतीलच पण मला खरंच माहिती नाही, कारण अलिकडे कोण मंत्री बनतो कुणाचं सरकार कधी पडतं काहीच कळत नाही.
- बाकी अशावेळी एखादा खमक्या नेता असला पाहिजे अशी प्रकर्षाने जाणीव होते,जो अशावेळी व्यवस्थेला वाकवू शकेल न्याय मिळवून देण्यास भाग पाडेल.
- आता लोकांचा संयम सुटत चालला आहे,बदलापुरातील या शाळेची संतप्त लोकांनी तोडफोड केलीय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि व्हिडिओ मध्ये पोलिसानी गोळीबार केला की ते अश्रुधूर चा गोळीबार होता समजू शकलं नाही,पण संतप्त जमावावर पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केलीय.
- मानलं पाहिजे यांना,नंतर समजलं की या शाळेचे काय ट्रस्टी आहेत ते भाजप शी संबंधित आहेत,मग म्हटलं ठीकच आहे पण एक बाप म्हणून मी सपशेल खच्चीकरण होऊन हरलेला एक हवालदिल इसम ठरलोय.
- या लोकांसमोर आपलं काहीच चालत नाही,म्हणून सतत म्ह णत असतो,आपण नागरिक म्हणून कायम विरोधी पक्षात असलं पाहिजे,आपल्यासाठी कुणी उभं राहत नाही मित्रांनो.
- उद्या अशी वेळ कुणावर न येवो, त्या पालकांना यातून सावर ण्याचे बळ मिळो आणि त्या नराधमाने केवळ अत्याचार केला.
- चिमूरडीला छळ करून मारून टाकलं नाही याबद्दल त्याचे आभार मानावे की काय करावं अशी एक मनाची एक द्विधा मनस्थिती झालीय,बिचारी जीवंत तरी आहे.
- पण एक आहेच की तीच्या मनावर उठलेला हा ओरखडा आ ता आयुष्यभर विसरला जाणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी परदेशात स्थलांतर करावं हा एकच पर्याय मला दिसतो.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space