वजन काट्याच्या मापात पाप पडताळणी केव्हा होणार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- वजन मा पात फसवणूक होत असल्याचा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा आ रोप शहरासह ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काटे आडत दुकानासह इतरत्र ठिकाणी आले आहेत.
- त्या वजन काट्यांची वर्षातून एक वेळेस पडताळणी होणे ग रजेचे असते पण अद्याप अनेक व्यापाऱ्यांच्या काट्याची पड ताळणी झाली नसल्याचे वजन काट्याच्या मापात पाप होत असल्याची चर्चा शेतकऱ्यात तसेच बाजारात येणाऱ्या ग्राहका कडून केल्या जात आहे.
- वैध मानसशास्त्र यंत्रणा ढाणकी शहरात फिरकत नसल्याने अनेकांचे भले होत असताना दिसून येत आहे. सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीके निघायला सुरुवात होईल.
- व्यापारी ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा कापूस तूर सोयाबीन ख रेदी केल्या जाते तसेच मोठमोठ्या दुकानातून सुद्धा नागरिक माल मोठ्या प्रमाणात विक्री करीत असते.
- त्यामुळे दुकानातील किंवा व्यापाऱ्यांचे माल घेण्याचे किंवा विकण्याचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे तपासणे नित्यांचे असून अनेकांची या वजन काट्यातून फसवणूक होत असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे.
- त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुकानदाराच्या इलेक्ट्रॉनिक काट्यांची तपासणी करावे अशी मागणी सर्वत्र होत आहे.
- ग्रामीण भागातील शेतकरी शेतातील आपला माल व्यापाऱ्या ला देत असताना त्याच्यावर विश्वास ठेवूनच व्यवहार करतात पण वजन काट्याच्या खेळाने अनेकांच्या डोळ्यावर पडदा आला असल्याचे दिसून येत आहे.
- झटपट मालामाल होण्याच्या नादी अनेक जण लागले अस ल्याने लुटण्याचा धंदा उदयास आल्याचे बोलल्या जात आहे.
- वैध मापन शास्त्र यंत्रणेचे अधिकारी तालुक्यात फिरकत नसल्याने वजन काट्याच्या मापात पाप वाढत असल्याचे चित्र आहे.
- बहुतांश ठिकाणावर वजन काट्यांची पडताळणी करून वजन मापाची तपासणी करावी अशी मागणी आता शेतकरी व ग्रा हकांकडून केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space