
परंडा तालूक्यात खळबळ….! शेळगाव ग्रामपंचायत अभिलेखात खाडाखोड केल्याचा गंभीर आरोप; अभिलेख दुरुस्त न झाल्यास मि 26 जानेवारी रोजी पंचायत सामिती पूडे अत्मधहन करणार : आश्विनी मगर
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत दस्त ऐवज आणि अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खाडाखोड क रून फेरफार करण्यात आल्याचा एक अत्यंत गंभीर आ णि धक्कादायक आरोप गावातील काही जागरूक आश्वि नी मगर यांनी केला आहे.
- या आरोपामुळे केवळ शेळगावमध्येच नव्हे, तर संपूर्ण ता लुका पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
- काय आहे नेमके प्रकरण….?
- मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव ग्रामपंचायतीच्या का ही महत्त्वपूर्ण नोंदी, सरपंच / ग्रामशेवक संगनमत करून खाडाखोड करून बदल केले आहेत.
- मूळ नोंदींमध्ये खाड खोड करून नवीन माहिती घुसडण्या त आली असून, हा प्रकार पदाचा गैरवापर करून केल्या चा दावा तक्रारदारांनी केला आहे.
- आश्विनी मगर यांचा थेट आरोप
- या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार आश्विनी यांनी प्रसारमा ध्यमांशी बोलताना थेट ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
- “ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही विशिष्ट फायद्यासाठी अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये बदल केले गेले आहेत,जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे,” असे आश्विनी यांनी म्हटले आहे.
- त्यांनी या प्रकरणाचे पुरावे लवकरच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे सादर करणार असल्याचेही सांगितले.
- प्रशासकीय चौकशीची मागणी
- हा शासकीय दस्तऐवजातील फेरफाराचा गंभीर गुन्हा अ सल्याने, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रशासकीय चौक शी सुरू करावी,अशी मागणी ग मगर याणी परंडा तालुका प्रशासनाकडे केली आहे.
- या गंभीर आरोपामुळे शेळगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, आता परंडा पंचायत समितीचे अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि चौकशी कधी सुरू होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/










