संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझीलमधील हवामान बदल COP30 परिषदेसाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळात कोंकणचे सुपुत्र व भाजप नेते संतोष गांगण सहभागी.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- संयुक्त राष्ट्र संघा च्या ब्राझील येथे होत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज – COP) हवामान बद लाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जगभराती ल सर्वच देश एकत्र आले असून काही चर्चा, वाटाघाटी, क रार होत आहेत.
  • भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी च्या COP परिषदेत भारतच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे.
  • यावर्षी COP30 परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री मा.श्री. भूपेंद्र यादव भारताचे नेतृत्व करीत आहेत. सदर परिषदे मध्ये हवामान बदलाचा सामना कसा करायचा यावर चर्चा केली जाते.
  • यामध्ये ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करणे, हवामाना तील बदलांना अनुकूल धोरणे स्वीकारणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीची व्यवस्था करणे यां सारख्या विषयांवर भर दिला जातो.
  • भाजप नेते संतोष गांगण केंद्र शासनाच्या विविध समिती वर सदस्य असून राष्ट्रीय पातळीवर विविध सामाजिक संस्थामध्ये कार्यरत आहेत.
  • केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत दिशा समितीचे सदस्य असून स्वच्छ भारत मिशन प्रभावी राबाविण्यासा ठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करताना वेस्ट मॅनेजमेंट साठी नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प काही शासकीय संस्थाना सुचविले आहेत.
  • तसेच त्यांनी निसर्ग संवर्धन विषयावर काम विविध सामा जिक संस्थासोबत काम करीत आहेत.
  • केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ब्राझील मधील बेलिअम शहरात होणाऱ्या हवामान बदल परिषदे साठी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमंत्रणासहीत भारत सरकार च्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला असून सदर परिष द १० ते २१ नोव्हेंबर या कालावाधित होत आहे.
  • केंद्राच्या विविध मंत्रालयाचे अधिकारी व सामाजिक सं स्था प्रतिनिधी भारत सरकारच्या वतीने सदर परिषदेत सहभागी झालेले आहेत.
  • संसदेत किंवा विधिमंडळाचे प्रतिनिधि नसतानासुद्धा संयु क्त राष्ट्र संघाच्या परिषदेत भारत सरकारच्या वतीने सह भागी होणारे संतोष गांगण कोकणातील एकमेव सामाजि क कार्यकर्ते असतील.
  • सदर परिषदेत”हरित भारत” या खऱ्या भावनेने हवामान कृतीवरील भारताच्या दृष्टिकोनाला चालना देण्याबाबत चर्चा होईल.
  • हवामान बदलाशी लढण्यासाठी सामूहिक जागतिक प्रय त्नांमध्ये भारताचे योगदान अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • भारताचा शाश्वत दृष्टिकोन आणि समावेशक हवामान कृ तीचा संदेश पुढे नेण्यासाठी सामायिक वचनबद्धतेने भार ताचे प्रतिनिधित्व केले जाईल.
  • भारतीय संस्कृती पर्यावरणचा आदर करणारी असून त्या चा आदर्श विश्वातील प्रत्येक देशाने घेतल्यास हवामान बद लच्या समस्येवर तोडगा मिळण्यास निश्चित मदत होईल हा संदेश दिला जाईल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles