शेतकऱ्यांना फोटो देण्याची शक्ती नाही ; कीर्ती किरण पुजारी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
  • या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जि ल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
  • शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी स्वतंत्रपणे फोटो देण्याची स क्ती नसल्याचे जिल्हाधिकारी किती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.
  • जिल्ह्यात सलग दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • काही भागात नद्या व नाल्यांना पूर आला असून, शेतजमि नी खरडून निघाल्या आहेत. या सर्व घटनेचा पंचनामा कर ण्याचे काम महसूल प्रशासन व शेती विभाग एकत्रितपणे करत आहेत.
  • पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना फोटो आणण्याची आवश्यक ता नाही. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणता ही शेतकरी वंचित राहणार नाही.
  • यासाठी अधिकारी-कर्मचारी दक्ष राहण्याच्या सूचना दि ल्या असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी सांगितले.
  • काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे करताना शेतक ऱ्यांकडून फोटोची मागणी होत असल्याचे लक्षात आल्या ने याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
  • शेतकऱ्यांना फक्त नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे असून, पं चनाम्यासाठी पुरेसा पुरावा मिळवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
  • कोणत्याही प्रकारची फोटोसक्ती जिल्हा प्रशासनाने केले ली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत गैरसमज बाळगू नये व पंचनाम्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाह न जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles